जी नाटकं मराठी रंगभूमीवर दंतकथा बनून गेली त्यातलं अग्रक्रमाने नाव घ्यावं असं नाटक म्हणजे राम गणेश गडकरी यांचं 'सं. एकच प्याला'. अर्थात गडकरी मास्तरांनी लिहिलेलं नाटक संगीत नव्हतं. त्यात वि. सी. गुर्जरांनी नंतर पदं लिहिली. (ते रंगभूमीवर आलं तेही गडकरी मास्तरांच्या मृत्युनंतर.) या नाटकातली सिंधू बालगंधर्व साकारणार होते, त्यामुळे आणि तेव्हाच्या रिवाजानुसार नाटक संगीत होणार होतं, यात वादच नव्हता.
from The Maharashtratimes https://ift.tt/2lYL6zh
No comments:
Post a Comment