वडाळा येथे विजय सिंह या तरुणाच्या पोलिस कोठडीतील मृत्यूचे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. 'या घटनेत राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचेच नव्हे तर कोठडी मृत्यूंच्या गंभीर प्रश्नावर सर्वोच्च व उच्च न्यायालयाने दिलेल्या अनेक आदेशांचेही उल्लंघन झाले आहे,' असे निदर्शनास आणत याची दखल घेण्याची विनंती एका वकिलाने दिवाळी सुटीकालीन न्यायालयाला गुरुवारी केली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2q8aqVa
No comments:
Post a Comment