घरांच्या वाढत्या किंमती आणि वाजवी दरातील घरांच्या निर्मितीतील संथपणा या दोन प्रमुख कारणांमुळे भाड्याने घर घेण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. परिणामी, या धर्तीवरील घरांचा तुटवडाही जाणवू लागला आहे. देशभरात २७.३७ दशलक्ष घरे भाडेतत्त्वावरील असून त्यापैकी २१.७२ दशलक्ष म्हणजे ७९.४ टक्के घरे शहरातील आहेत. तब्बल ५० टक्के विभक्त कुटुंबे भाड्याच्या घरात राहतात.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MYJFeG
No comments:
Post a Comment