माओवाद्यांविरोधात लढा देताना दुर्गम भागात तैनात राहावे लागते. दिवाळीलाही गावाकडे जाता येत नाही. मुला-बाळांसोबत फटाके उडविता येत नाहीत. म्हणून पोलिस ठाण्यांमध्ये दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सायंकाळी ठाण्यासमोर रांगोळ्या काढून दिव्यांची रोषणाई करण्यात आली. नेहमीच्या बंदुकीच्या गोळ्यांऐवजी फटाके फोडण्यात आले. प्रकाशाचा उत्सव साजरा करण्यात आला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PrJNFl
No comments:
Post a Comment