विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पार पडलेल्या सत्तांतराच्या खेळावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'मटा कलासंगम'च्या समारोपाच्या मुलाखतीत कठोर प्रहार केले. 'निवडणुकीत कोण उभे राहिले, कोणी कोणाला मत दिले, कोण निवडून आले, कोण विरोधी पक्षात बसले, कोण सत्तेवर आले हे सगळेच अनाकलनीय होते.
from The Maharashtratimes https://ift.tt/3akeKm2
No comments:
Post a Comment