'सांस्कृतिक राजधानी उद्ध्वस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजूला करण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. ऐक्याचे चित्र त्यांना बघवत नाही. समाजासमाजात आग लावण्याचे काम होत आहे', असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी पक्षाच्या मेळाव्यात केला.
from The Maharashtratimes https://ift.tt/38dEEX5
No comments:
Post a Comment