Tuesday, July 31, 2018

सोशल मीडिया पर की कोई 'गड़बड़ी' तो अटक सकता है आपका वीजा

अगर कोई भी वीजा, वर्क पर्मिट और रेसिडेंस के लिए कहीं अप्लाई करता है तो उसके सोशल मीडिया को देखकर उसका एप्लिकेशन रिजेक्ट किया जा सकता है

from Latest News मोबाइल-टेक News18 हिंदी https://ift.tt/2veup3p

एप्पल के iPhone X से भी महंगा होगा LG का ये नया फोन

LG सिग्नेचर एडिशन 2018 की कीमत करीब 1,22,820 रुपये है. वहीं, iPhone X 1,02,425 रुपये में मिल रहा है.

from Latest News मोबाइल-टेक News18 हिंदी https://ift.tt/2K4Es05

Gmail यूजर्स के लिए आने वाला है कमाल का फीचर!

Android Police को Gmail v8.7.15 APK में एक कोड मिला है, जो कि इस बात का खुलासा करता है कि एंड्रॉयड यूजर्स जल्द ही Gmail के ऐप का इस्तेमाल करते हुए ई-मेल्स को शेड्यूल कर पाएंगे.

from Latest News मोबाइल-टेक News18 हिंदी https://ift.tt/2mVEvSJ

PayTM का करते हैं इस्तेमाल तो जान लीजिए ये 3 बातें

आप PayTM का इस्तेमाल सिर्फ पेमेंट करने के लिए नहीं उससे कमाई के लिए भी कर सकते हैं

from Latest News मोबाइल-टेक News18 हिंदी https://ift.tt/2AjAJwj

Karunanidhi health updates day 3: Rahul Gandhi to be in Chennai today to meet DMK chief who is admitted in Kauvery Hospital

Days after prominent leaders, including Prime MInister Narendra Modi and President Ram Nath Kovind, visited or called upon ailing Karunanidhi, Congress chief Rahul Gandhi is going to meet him today in Chennai, reports have said.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LOOsiV

HBSE Result 2018: 10th, 12th compartment results released; check at bseh.org.in, Indiaresults.com

The HBSE 12th and 10th compartment or repair examination results have been released by HBSE on the official results website of the Board; www.bseh.org.in.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vqaY7U

US Trade and Development Agency signs MoU with Indian company for 41 MW power project in Andhra Pradesh

The MoU was signed between US Trade and Development Agency (USTDA) and private sector firm IL&FS Energy Development Company Limited (IEDCL) on the sidelines of the Indo-Pacific Business Forum hosted by the US Chamber of Commerce

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2v0xLrw

My NRC experience similar to driving on highway pockmarked with potholes: How one Assamese made it to the list

I am on a week's leave in Assam and this has nothing to do with the NRC. My being here is, as they mention in movies, "highly coincidental".

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vmWup4

Kerala disaster management authority issues orange alert as Idukki reservoir reaches 2,395 feet, nine ft short of full capacity

The reservoir in Kerala comprises three dams - Idukki, Cheruthoni and Kulamavu - built for the the Idukki Hydroelectric Project.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2v2yB75

Daily bulletin: NRC issue in Parliament, Vijay Mallya's extradition hearing in London, Yamuna flooding; here are the day's top news stories

Daily bulletin: From NRC issue raging in Parliament to Vijay Mallya's extradition hearing in London, here are the day's top news stories

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vjdEUE

Four labourers buried alive in Uttar Pradesh's Bareilly after slipping into six-feet-deep pit

Four labourers working on laying 4G cables for a private telecom company were buried alive in Uttar Pradesh's Bareilly district late on Monday, police said on Tuesday.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LRpmA2

Centre has agreed to allocate Rs 5,439 lakh to scheme for empowerment of rural women: WCD MoS Virendra Kumar

The Centre has approved Rs 5,439.14 lakh for a new scheme aimed to empower rural women through community participation Virendra Kumar said, Women and Child Development, Minister of State.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2NXs986

Punjab cabinet approves restoration of reservation for Scheduled Caste (SC) state government employees

In a reprieve to the state government employees belonging to Scheduled Castes, the Punjab Cabinet on Monday approved the proposal for restoration of the reservation of 14 percent to Scheduled Caste (SC) employees in Group-A and Group-B and 20 percent in Group-C and Group-D services for filling up the vacancies by promotion.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LP7GFe

Eight-member Trinamool Congress (TMC) delegation to visit Assam to assess situation in state after release of NRC final draft

An eight-member delegation of the Trinamool Congress (TMC) will be visiting Assam later this week to assess the situation in the north-eastern state in the wake of the publication of the final draft of the NRC

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2NWXFDj

Jammu West Assembly Movement (JWAM) seeks deportation of Rohingya and Bangladeshi Muslims from Jammu

The Jammu West Assembly Movement (JWAM) on Monday demanded deportation of Rohingya and Bangladeshi Muslims, fast-tracking development projects and dissolution of state assembly

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LP7GoI

US warns against IMF bailout of Pakistan, says Donald Trump administration will be watching financial body

The Trump administration on Tuesday cautioned the International Monetary Fund (IMF) against a possible bailout of Pakistan.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vkyOSb

Centre to act on 'war footing' to preserve Taj Mahal and Yamuna river against pollution, measures include green fuels, ethanol industries

After being rapped by the Supreme Court over the condition of the Taj Mahal, the government on Monday said that it will take action on "war footing" to deal with air and water pollution in and around the world-famous 17th-century Mughal monument.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2mmwJRC

Committees constituted by 29 states, UTs to look into cases relating to sexual harassment at workplace: MoS Virendra Kumar

As many as 29 states and Union territories have constituted local complaints committees to look into cases of sexual harassment at workplace, Women and Child Development Minister of State Virendra Kumar informed the Parliament.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2NXs44i

Separatist group ULFA (Independent) chief Paresh Baruah's name included in final draft NRC released on Monday

Separatist ULFA (Independent) 'commander-in-chief' Paresh Baruah's name was in the final draft National Register of Citizens (NRC) released on Monday.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LQxNLS

Sushma Swaraj comes to rescue of Indian citizen in US, who lost his passport days before his wedding

External Affairs Minister Sushma Swaraj on Monday night assured help to an Indian man in the US who lost his passport in Washington just days before he was to travel for his wedding mid-August.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vkAX0s

Congress to start 11-day public interaction campaign in Chhattisgarh today; will discuss 'failures of BJP rule'

Congress spokesperson Dhananjay Singh Thakur said campaign in Chhattisgarh will cover 54 Assembly constituencies and will involve door-to-door campaigns, street plays etc. in urban civic bodies of the state

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LViXnK

Union govt gives nod to strategic partnership model seeking to boost indigenous defence industry

And the first project to kick off the long-delayed Strategic Partnership defence policy will be 111 utility twin-engine helicopters worth an estimated Rs 21,000 crore for the Indian Navy

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vpFQ8e

Ten killed, seven injured in rain-related incidents in Uttar Pradesh; schools to remain shut in Lucknow today

Ten persons were killed and seven others injured in rain-related incidents in different parts of Uttar Pradesh during the last 24 hours, a senior official said

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LRaHVI

Karunanidhi's health stable, says MK Stalin as politicians rush to hospital to visit DMK chief; party workers asked to maintain peace

Leaders from several political parties, including AIADMK's Edappadi Palaniswami and NCP chief Sharad Pawar, visited Karunanidhi in hospital on Monday.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2NZjanb

Yamuna level continues to rise; Arvind Kejriwal directs Delhi revenue minister to make arrangements for those affected

According to officials, Yamuna river was flowing at 205.78 metres Monday evening with the danger mark being 204.83 metres

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LOOcAt

Assam's neighbours up security fearing infiltration after NRC release; student bodies want list extended to rest of North East

Authorities fear that the 40 lakh people left out of the Assam NRC final draft will try to seek refuge across the border in neighbouring states.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2vkyByn

Narendra Modi congratulates Imran Khan, says he hopes 'democracy takes deeper roots' in Pakistan under PM-in-waiting

Prime Minister Narendra Modi called Imran Khan to congratulate him on the Pakistan Tehreek-e-Insaf (PTI) emerging as the single largest party in Pakistan's recently conducted general election, ANI reported.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2LOObwp

Election Commission in focus after release of Assam NRC final draft; fate of D-voters in its hands ahead of 2019 polls

The 40 lakh people left out of the Assam NRC final draft can submit their claims, objections and corrections to Seva Kendras from 30 August to 28 September.

from Latest News India on Firstpost https://ift.tt/2NXEI3v

बीडच्या अभिजीतने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं

<strong>बीड:</strong> मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचं कर्ज यामुळे पुन्हा एका तरुणानं आत्महत्या केली आहे.  बीड जिल्ह्यातल्या विडा गावात अभिजीत देशमुख नावाच्या तरुणाने घराजवळच्या झाडाला गळफास लावून घेतला.  त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचं कर्ज आणि बेरोजगारी या बाबींचा उल्लेख आहे. 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं विज्ञान शाखेतून MSC चं शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. केज पोलीस ठाण्यात या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.  नोकरी नाही आणि पैसा नसल्यामुळे व्यवसायही करता येत नाही, असं काही दिवसांपासून तो मित्रांशी बोलत होता, अशी माहिती आहे. <strong>मराठा आरक्षणासाठी पाचवी आत्महत्या</strong> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही पाचवी आत्महत्या आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात 22 जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 जुलैला औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केल. उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला. मग 29 जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे  या 42 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी <a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/aurangabad-man-commits-suicide-for-maratha-reservation-writes-fb-post-568387">औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर </a>उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. आज 31 जुलैला बीडमध्ये 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. <strong>संबंधित बातम्या </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/aurangabad-man-commits-suicide-for-maratha-reservation-writes-fb-post-568387">मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी</a>  </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/maratha-kranti-morcha-maharashtra-band-who-was-kakasaheb-shinde-566073">मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?</a>  </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/maratha-kranti-morcha-funeral-on-kakasaheb-shinde-conflict-between-mp-chandrakant-khaire-maratha-morcha-workers-566128">काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं</a> </strong> <div class="story_tags"></div>

from home https://ift.tt/2KdIvHs

चाकण पेटवणाऱ्या 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा, आंदोलनात बाहेरचे घुसल्याचा संशय

<strong>पुणे:</strong> पुण्यातल्या चाकणमध्ये सोमवारी <a href="https://abpmajha.abplive.in/topic/maratha">मराठा आंदोलनाच्या बंद </a>दरम्यान जाळपोळीप्रकरणी 4 ते 5 हजार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्वाचं म्हणजे चाकणमधली जाळपोळ ही स्थानिकांनी नव्हे तर बाहेरुन आलेल्या लोकांनी केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. असंख्य बसेस आणि खासगी वाहनांची काल तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. जमाव जमवणे, दंगल घडवणे आणि पोलिसांवर हल्ला केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवला आहे. काही नावं निष्पन्न झाली असून सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल व्हिडीओच्या आधारे इतर नावं निष्पन्न करण्याचं काम पोलिसांनी सुरु केलं आहे. हिंसाचार करणाऱ्यांची ओळख स्थानिकांच्या मदतीने पटवून आज अटकसत्र सुरु करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलं. <strong><a href="https://abpmajha.abplive.in/videos/special-story-pune-chakan-maratha-violent-protest-568632">स्पेशल रिपोर्ट : पुणे : मराठा आंदोलकांच्या उद्रेकाने चाकण दिवसभर धुमसलं</a> </strong> पुणे-नाशिक हायवेवर जवळपास 30 बस आणि ट्रकची जाळपोळ केली. तर शंभरहून अधिक गाड्यांची तोडफोड केली. चाकणजवळ काल सकाली दहाच्या सुमारास आंदोलन सुरु होतं. आधी दोन तास आंदोलन शांततेत सुरु होतं, त्यानंतर तोडफोडीला सुरुवात झाली. त्यामुळे या आंदोलनात बाहेरचे लोक घुसल्याचा संशय आहे. <strong>चाकण कोणी पेटवलं</strong><strong>?</strong> चाकण येथील मराठा क्रांती मोर्चा नेमका कोणामुळं हिंसक झाला, यासाठी पोलिसांनी व्हायरल झालेले फोटो आणि व्हिडीओ जमवण्यास सुरुवात केली आहे. या फोटो आणि व्हिडीओचा आधार घेत कारवाई केली जाणार आहे. यासाठी दोन पोलीस निरीक्षकांचे नंबर देण्यात आले असून, व्हाट्सअपवर व्हिडीओ पाठवणाऱ्यांची माहिती गुप्त ठेवण्यात येणार आहे. चाकणमध्ये आंदोलकांनी पंचवीस ते तीस बसेस जाळल्या. तसंच अनेक वाहनांची तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. काल चाकण, देवाची आळंदी आणि खेडमध्ये बंद पाळण्यात आला. आंदोलकांनी अनेक वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ केली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले. पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून जाणाऱ्या अनेक गाड्या यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या. नाशिक, औरंगाबाद, मुंबई, अहमदनगर सोलापूर, कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या बसेस रद्द करण्यात आल्या होत्या. https://www.youtube.com/watch?v=GfcnWxl0t9w <strong>संबंधित बातम्या  </strong> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/mumbai/no-one-ask-my-caste-till-but-todays-situation-not-well-nana-patekar-568641">आजपर्यंत मला कोणी जात विचारली नाही, माझी जात....: नाना पाटेकर</a>   </strong></span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/pune/important-day-for-maratha-community-5-organizations-to-submit-there-report-to-state-backward-commission-568633">5 संस्था आज मराठा समाजाबाबतचे अहवाल मागासवर्ग आयोगाला देणार</a> </strong>  </span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/videos/pune-report-on-backward-commission-survey-568574">पुणे : कोण तयार करतंय मागासवर्ग आयोगाचा अहवाल?</a>  </strong></span>

from home https://ift.tt/2As3pTU

गायक मिका सिंगच्या घरात चोरी

<strong>मुंबई </strong><strong>: </strong>प्रसिद्ध गायक मिका सिंगच्या मुंबईतील घरात चोरीची घटना घडली आहे. ओशिवरा पोलिस ठाण्यात मिका सिंगच्या मॅनेजरने याबाबत तक्रार दाखल केली आहे. मिका सिंगच्या घरातून एक लाख रुपयांची रोख रक्कम आणि दोन लाखांचे सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. मिका सिंगच्या जवळच्या सहकाऱ्याविरोधातच चोरीची तक्रार करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. “रविवारी दुपारी चोरीची घटना घडली असून, त्याच वेळी मिका सिंगचा सहकारी त्याच्या घरात होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चोरी झाली असावी”, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयित चोर आर्टिस्ट असून, मिका सिंगसोबत गेल्या 14 वर्षांपासून काम करत आहे. पोलिसांनी या संशयिताचे नाव सांगितले नाही. मात्र मिका सिंग राहत असलेल्या बिल्डिंगमधील सीसीटीव्ही पोलिसांनी मिळवले. त्यामध्येच संशयित मिकाच्या घरात जाताना आणि बाहेर पडताना दिसत आहे. मूळचा दिल्लीचा असलेला संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांनाही याबाबत कळवून, त्यांची मदत घेण्याचेही ओशिवरा पोलिसांनी ठरवले आहे.

from home https://ift.tt/2LLc5sO

5 संस्था आज मराठा समाजाबाबतचे अहवाल मागासवर्ग आयोगाला देणार

<strong>मुंबई:</strong> <a href="https://abpmajha.abplive.in/topic/maratha">मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा</a> आहे. कारण मराठा आरक्षणासाठी महत्वाचे ठरणारे अहवाल आज सुपूर्द केले जाणार आहेत. मागासवर्गीय आयोगाने ज्या वेगवेगळ्या 5 विभागांमध्ये सर्व्हे करुन घेतले आहेत, त्या पाच संस्था आज आपला अहवाल मागासवर्गीय आयोगाला सादर करणार आहेत. मराठा समाजाचा समावेश ओबीसी मध्ये करता येईल का हे तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने महाराष्ट्राच्या पाच विभागांमध्ये सर्व्हे करुन घेतले आहेत. पाच वेगवेगळ्या संस्थांनी हे सर्वे केले आहेत. हे सर्वे आज मागासवर्ग आयोगाच्या पुण्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील कार्यालयात सादर होणार आहेत. पाच संस्थांमार्फत केला जाणारा सर्व्हे अधिक सखोल असणारं आहे. आणि आरक्षण मिळण्यासाठी या सर्व्हेमधून मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागणार आहे. या सर्व्हेंचं विश्लेषण आणि पडताळणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने पाच आणि सहा ऑगस्टला पुण्यात विशेष बैठक बोलावली आहे. या बैठकीत आयोगाच्या कामकाजाची पुढची दिशा निश्चित होणार आहे. माजी न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा मागासवर्ग आयोग काम करतो आहे. या आयोगाचा अहवाल ज्या पाच संस्थांनी तयार केला आहे त्या संस्था पुढिलप्रमाणे आहेत. <ol> <li>पश्चिम महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांचा सर्व्हे करण्याची जबाबदारी पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.</li> <li>मुंबई आणि कोकणसाठी ही जबाबदारी रामभाऊ म्हाळगी प्रबोधीनीकडे सोपविण्यात आली आहे.</li> <li>मराठवाड्यासाठी ही जबाबदारी औरंगाबादच्या शिवाजी अकादमी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.</li> <li>विदर्भासाठी ही जबाबदारी शारदा अकादमी या संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.</li> <li>उत्तर महाराष्ट्रासाठी ही जबाबदारी गुरुकृपा संस्थेकडे सोपविण्यात आली आहे.</li> </ol> पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संस्थेने महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी, माथाडी कामगार आणि स्थलांतरित मजूर यांच्याबाबतीत एक अहवाल दीड वर्षापूर्वी तयार केला होता. ज्याचा संदर्भ मराठा समाजाच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेपणासाठी दिला जातो. आताच्या पाच संस्थांमार्फत केले जाणारे सर्व्हे अधिक सखोल असणार आहेत. आणि आरक्षण मिळण्यासाठी या सर्व्हेमधून मराठा समाजाच्या आर्थिक मागासलेपणासोबतच सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध व्हावे लागणार आहे. <strong>संबंधित बातम्या </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/aurangabad-man-commits-suicide-for-maratha-reservation-writes-fb-post-568387">मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी</a>   </strong>   <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/mumbai/raj-thackeray-uddhav-thackeray-oppose-maratha-reservation-claims-narayan-rane-on-abp-majha-katta-568505">राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा</a> </strong></span> <div class="story_tags"></div> <div class="story_tags"><span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/videos/special-story-pune-chakan-maratha-violent-protest-568632">स्पेशल रिपोर्ट : पुणे : मराठा आंदोलकांच्या उद्रेकाने चाकण दिवसभर धुमसलं</a>   </strong></span></div> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/videos/majha-katta-narayan-rane-on-majha-katta-568589">माझा कट्टा : खासदार नारायण राणे यांच्याशी गप्पा</a>  </strong></span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/videos/pune-report-on-backward-commission-survey-568574">पुणे : कोण तयार करतंय मागासवर्ग आयोगाचा अहवाल?</a> </strong> </span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/mumbai/give-maratha-reservation-before-backward-commission-report-demands-uddhav-thackeray-568437">मागासवर्गीय आयोगाची वाट न पाहता आरक्षण द्या: उद्धव ठाकरे</a> </strong> </span>

from home https://ift.tt/2mYmIuw

कॅन्सरच्या उपचारासाठी 22 घरांमध्ये चोरी, आरोपी अटक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे प्रकरण समोर आलं आहे. सलीम शेख असं या चोराचं नाव आहे. सलीमने दादरमध्ये 22 घरांमध्ये चोरी केल्याचं उघड झालं आहे.</p> <p style="text-align: justify;">सलीम उस्मानाबादचा रहिवासी असून तो फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सलीमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये चोरी केली होती. याठिकाणी सलीमने जवळपास 11 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र सलीमची ही चोरी यशस्वी होऊ शकली नाही. अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेट येथे सलीमची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.</p> <p style="text-align: justify;">सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलीमचा शोध सुरू केला. त्यावेळी सलीम उस्मानाबादचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळालं. सलीमला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याचं उस्मानाबादचं घर गाठलं. सलीम घरी नसल्याने पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे सलीमबाबत चौकशी केली. सलीमच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सलीमला अटक केली.</p> <p style="text-align: justify;">अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान आपल्याला कॅन्सर असल्याची माहिती सलीमने दिली. आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कॅन्सरच्या उपचारासाठी सलीमला पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची कबूली सलीमने दिली.</p>

from home https://ift.tt/2mZpwre

आजपर्यंत मला कोणी जात विचारली नाही, माझी जात....: नाना पाटेकर

<strong>मुंबई:</strong> आजपर्यंत मला कधी माझी जात विचारण्यात आली नाही, मला कधी जात सांगायची वेळही आली नाही, पण आज सगळं चित्र पाहिलं की जातीय विषमता समजते अशा शब्दात ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी जातियवादावर बोट ठेवलं. विले पार्लेतल्या विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीचं नामकरण सोहळा काल पार पडला. त्यावेळी नाना बोलत होते. यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडे हेही मंचावर उपस्थित होते. नाना म्हणाले, "शाळेत शिकत होतो तेव्हापासून मला आजपर्यंत कोणीही जात विचारली नाही. पण आजची परिस्थिती पाहून वैष्यम्य वाटतं. कलावंत हीच माझी जात आहे. मला प्रेक्षकांनी कलावंत म्हणूनच स्वीकारलं, माझी जात कोणी विचारली नाही. मला ती सांगायची गरजही वाटली नाही" विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमीच्या नव्या नामकरणाचा कार्यक्रम पार पडला. आतापर्यंत विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संस्थेचे श्रीराम मंत्री विद्यानिधी इन्फोटेक अॅकॅडमी असे नवे नामकरण करण्यात आले. यावेळी,  विद्यानिधी शिक्षण संकुलाचे प्रणेता श्रीराम मंत्री यांच्या मूर्तीचे अनावरणही करण्यात आले.

from home https://ift.tt/2KduMR1

अंगारकीनिमित्त भाविकांची सिद्धीविनायकाच्या दर्शनासाठी गर्दी

<strong>मुंबई :</strong> मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. अंगारकीनिमित्त सिद्धिविनायकाची रात्री 12 वाजता विशेष महापूजा करण्यात आली. अंगारकी चतुर्थी असल्याने आज दिवसभर भाविकांची सिद्धिविनाय़क मंदिरात गर्दी असणार आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर मंगळवारी दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र आज अंगारकी आणि मंगळवार असा दुहेरी योग जुळून आल्याने भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मंदिरात रात्री 12 वाजता विशेष महापूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं. तेव्हापासून सकाळी साडेसात वाजेपर्यंत जवळपास दोन लाख भाविकांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याची माहिती सिद्धिविनायक ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी संजीव पाटील यांनी दिली. <strong>सुरक्षेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने भाविकांसाठी वेगळ्या रांगा</strong> <ul> <li>स्त्री, पुरूष आणि दुरुन दर्शनासाठी वेगळ्या रांगा करण्यात आल्या आहेत.</li> <li>पुरुषासाठी दर्शनरांगेची व्यवस्था रवींद्र नाट्यमंदिरापासून करण्यात आली आहे.</li> <li>स्त्रियांसाठी सिल्वर अपार्टमेंटपासून दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे.</li> <li>रांगेत उभ्या असलेल्या भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने चहाची सोय करण्यात आली आहे.</li> </ul>

from home https://ift.tt/2Ar9hN9

'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये सचित पाटीलचा डबल रोल!

<strong>मुंबई :</strong> कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच खुलासे होताना दिसत आहेत. आता मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला असून, कश्यप नांदे कोण आहे ? त्याचा राधाशी खरच काही संबंध होता किंवा आहे का ? असा प्रश्न होते. आता लवकरच प्रेक्षकांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. मालिकेमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री झाली असून ही भूमिका सचित पाटीलच साकारत आहे. म्हणजे सचित पाटील डबल रोल साकारणार आहे. या भूमिकेमध्ये सचित एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या ढंगात दिसत आहे. कश्यप नांदे आणि प्रेम यांच्या दिसण्यात बरेच साम्य आहे. त्यामुळे कश्यपला समोर बघून राधाला खूप मोठा धक्का बसला. सचित पाटील आयुष्यामध्ये पहिल्यांदाच डबल रोल करत आहे त्यावर बोलताना तो म्हणाला, “राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी आता दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यप नांदेची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच डबल रोल साकारत आहे. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता मला डबल रोल करण्याची संधी या मालिकेमुळे मिळत आहे. अप्रतिमरित्या मालिकेचे लिखाण होत आहे. कश्यप नांदे ही भूमिका प्रेम देशमुखच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. कश्यप आणि प्रेममध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. कश्यप हा अतिशय रावडी, मवाली असा माणूस आहे. कश्यप नांदे काही महिन्यामध्ये मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात काळजी नाही. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे. आता कश्यप नांदे आणि राधा एकत्र येतील, पण पुढे राधाचे काय होईल ? हे बघण्यासारखे असणार आहे. कश्यपचा लूक खूपच वेगळा आहे. लूक वेगळा दिसण्यासाठी कश्यपची वेशभूषा वेगळी आहे आणि वेगळ्या रंगाच्या लेन्स देण्यात आल्या आहेत. अशा दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण नक्कीच आव्हान असणार आहे. पण मी आशा करतो की, कश्यप नांदे ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/07/31054754/Sachit-Patil-2.jpg"><img class="alignnone wp-image-568731 size-full" src="https://ift.tt/2v3zAUy" alt="" width="596" height="609" /></a> राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता की, देवयानी आणि दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले. राधा मेली नसून ती जिवंत आहे, तिच्या पोटात प्रेमचं मूल वाढत आहे, राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका इस्पितळामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती अशा अनेक गोष्टी समोर आल्या. जसाजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत पण राधा अजूनही भेटली नाही ती कुठे आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही. परंतु या सगळ्यामागे दीपिका आणि देवयानी आहे हे मात्र प्रेमला कळून चुकले. आता कश्यप नांदेच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार ? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? देवयानी कश्यपला हाती घेऊन कोणते नवे कारस्थान रचणार? हे पुढील काही एपिसोडमध्ये पाहायल मिळेल.

from home https://ift.tt/2Kbdhkw

मोदींचा इम्रान खान यांना फोन, निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा

<strong>नवी दिल्ली :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानमधील तहरिक ए इन्साफ पक्षाचे (पीटीआय) प्रमुख आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आल्याबद्दल त्यांनी अभिनंदनही केलं. मोदींनी इम्रान खान यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या. शिवाय शेजारच्या राष्ट्राशी शांततेच्या मार्गाने विकास साध्य करायचा असल्याचं त्यांनी फोनवरुन सांगितलं आणि पाकिस्तानमध्ये लोकशाहीची मुळं आणखी बळकट होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पीटीआयने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. आपण 11 ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेऊ, असं इम्रान खान यांनी जाहीर केलं असून याबाबतची अधिकृत घोषणा पुढच्या 48 तासात होईल. पाकिस्तानमध्ये 25 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत इम्रान खान यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला. असं असलं तरी पीटीआयकडे अजून बुहमताचा आकडा नाही. त्यामुळे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. पाकिस्तान संसदेच्या 342 जागांपैकी 272 जागा प्रत्यक्ष निवडून येतात. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी 172 जागांची गरज असते. मात्र प्रत्यक्ष निवडून आलेल्या 272 जागांपैकी 137 जागा बहुमतासाठी गरजेच्या आहेत. संसदेतील 60 जागा महिलांसाठी, तर 10 जागा अल्पसंख्यांकांसाठी राखीव ठेवल्या जातात. दरम्यान, इम्रान खान यांच्या हातात पाकिस्तानचं नेतृत्त्व गेल्यानंतर सीमेवर शांतता स्थापित होण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांमधून हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता मोदींनीही फोन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, मोदी याअगोदर गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही इम्रान खान यांच्याशी त्यांची भेट झालेली आहे.

from home https://ift.tt/2vkeBvZ

नागपुरात सरोगसी मातांची फसवणूक करणारं रॅकेट उघड

<strong>नागपूर :</strong> वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजवणाऱ्या नागपुरातील सरोगसी मातृत्व फसवणूक प्रकरणात नवनवीन तथ्य समोर येत आहे. या प्रकरणात तक्रार देणाऱ्या महिलांची संख्या चारवरुन 10 झाली आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) एफआयआरमध्ये नाव आलेल्या चारही डॉक्टर्सच्या समर्थनार्थ समोर आली आहे. पोलिसांनी प्रकरणाची चौकशी न करताच डॉक्टर्सचे नाव एफआयआरमध्ये कसे नोंदवले, असा सवाल आयएमएने विचारला आहे. दुसऱ्या बाजूला कायदेतज्ञांच्या मते, सरोगसी मातृत्वासंदर्भात घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असून सरकारने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रात सध्या सरोगसी मातृत्वाच्या प्रकरणाचीच चर्चा आहे. एका बाजूला पीडित महिलांचे आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला आरोप लागलेल्या डॉक्टर्सचे दावे आहे. कुणीही कॅमेऱ्यासमोर येऊन बोलायला तयार नसले तरी आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे केले जात आहे. <strong>काय आहे संपूर्ण प्रकरण</strong><strong>?</strong> काही दिवसांपूर्वी नागपूरच्या नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेने तक्रार दिली, की मनीष आणि हर्षा मुंदडा नावाच्या दाम्पत्याने (दलालाची भूमिका बजावणारे दाम्पत्य) सरोगसी मातृत्वाच्या प्रकरणात तिची आर्थिक फसवणूक केली आहे. पोलिसांनी त्या महिलेची चौकशी सुरु केली असता इतरही काही महिला त्याच मुंदडा दाम्पत्याच्या विरोधात फसवणुकीची तक्रार घेऊन समोर आल्या. या सर्व महिला गरीब कुटुंबातील असून त्यांचा आरोप आहे, की मुंदडा दाम्पत्याने त्यांना सरोगसी मातृत्वाबद्दल माहिती देत आमिष दाखवलं, की जर तुम्ही सरोगसी मातृत्व स्वीकारून नऊ महिन्यानंतर निपुत्रिक दाम्पत्यांना तुमचं बाळ दिले, तर तुम्हाला अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत मोबदला मिळेल. आर्थिक अडचणीत असलेल्या या महिलांनी मुंदडा दाम्पत्याच्या सांगण्यावरून निपुत्रिक दाम्पत्यांसोबत नियमाप्रमाणे करार केले आणि मग नागपूरच्या वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयात या सर्व महिलांवर आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया (आयव्हीआर - कृत्रिमरीत्या बाळंत राहण्यासाठीचे तंत्र) करण्यात आल्या. नऊ महिन्यांचे बाळंतपण पूर्ण केल्यानंतर सर्व सरोगेट मातांनी त्यांचे बाळ कराराप्रमाणे निपुत्रिक दाम्पत्यांच्या ताब्यात दिले. मात्र, तक्रारकर्त्या महिलांचा आरोप आहे, की त्यांना करारात ठरवल्याप्रमाणे रक्कम देण्यात आली नाही. फक्त काही हजार रुपये देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. पीडित महिलांनी यासंदर्भात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी सरोगसी संदर्भातल्या कायद्याचं उल्लंघन केल्याच्या आरोपात आणि फसवणूक केल्याच्या आरोपात मनीष आणि हर्षा मुंदडा या दाम्पत्याला अटक केली आहे. तर महिलांच्या तक्रारींवर चार डॉक्टर्स विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवत त्यांची चौकशीही सुरु केली आहे. <strong>एफआयआरमध्ये नाव आलेल्या डॉक्टरांची बाजू</strong> एफआयआरमध्ये नाव आलेल्या डॉक्टर्ससोबत एबीपी माझाने बोलायचा प्रयत्न केला. त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन आपली बाजू मांडण्यास नकार दिला. मात्र, या प्रकरणात आपल्याला गोवले जात असून सर्वांनी फक्त डॉक्टर म्हणून सरोगेट मातांची नऊ महिन्यांच्या बाळंतकाळात काळजी घेण्याची आणि बाळाचे सुखरूप जन्म होण्याची जबाबदारी पार पाडली. आर्थिक देवाणघेवाणीचा करार सर्वस्वी संबंधित सरोगेट माता आणि तिला पैसे देऊन बाळ घेणाऱ्या निपुत्रिक दाम्पत्य यांच्या दरम्यानचा होता. त्यामध्ये आमची कोणतीही भूमिका नव्हती, असं या डॉक्टरांनी फोनवर बोलताना स्पष्ट केलं. पोलिसांनी आमची बाजू जाणून न घेता आमच्या विरोधात एफआयआर नोंदवून घेणे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला अनुसरून नाही, असा आरोप डॉक्टरांनी केला आहे. <strong>आयएमएची भूमिका काय</strong><strong>?</strong> या प्रकरणात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने उडी घेतली आहे. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे करत डॉक्टरांची बाजू जाणून न घेता, कराराची आणि इतर कागदपत्र तपासून न घेता पोलिसांनी एफआयआरमध्ये प्रतिष्ठित डॉक्टरांचं नाव नोंदवून घेणं चुकीचं असल्याचं मत आयएमएचे नागपूर शहर अध्यक्ष डॉ. आशिष दिसवाल यांनी व्यक्त केलं आहे. <strong>सरोगसीचा कायदा काय सांगतो?</strong> दरम्यान, कायदेतज्ञांच्या मते, सरोगसी संदर्भातल्या नियमांमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे, की सरोगसी मातृत्व स्वीकारणारी महिला आणि निपुत्रिक दाम्पत्य यांच्यात जवळचं नातं असलं पाहिजे, या संपूर्ण प्रक्रियेत सरोगसी मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेच्या बाळंतपणाची काळजी घेण्यासाठीचे आणि रुग्णालयाचे खर्चा शिवाय इतर कुठलीही आर्थिक देवाणघेवाण होऊ नये, सरोगसी मातृत्व स्वीकारणाऱ्या महिलेला स्वतःचं किमान एक मूल असावं, बाळ घेऊ पाहणारे दाम्पत्य निपुत्रिक असले पाहिजे, त्या दाम्पत्याच्या लग्नाला किमान पाच वर्ष झालेले पाहिजे आणि त्यापैकी एकाचे वंध्यत्व वैद्यकीय दृष्ट्या सिद्ध झालेले पाहिजे. कायदा एक सांगत असला तरी मात्र, नागपूरच्या या प्रकरणात अनेक नियमांचं पालन झालेलं दिसत नाही. त्यामुळे सरोगसी मातृत्वाच्या नावाखाली सरकारने घालून दिलेल्या नियमांची अवहेलना केली जात आहे का, असा प्रश्न नागपुरातील या प्रकरणानंतर निर्माण झाला आहे. गेल्या काही काळात देशात अनेक नामवंत अभिनेते, कलावंत आणि इतर सिलिब्रेटीजने सरोगसी मातृत्व किंवा पितृत्व स्वीकारलं आहे. त्यांना पाहून समाजात इतर निपुत्रिक दाम्पत्यही सरोगसीचे मार्ग स्वीकारत आहेत. मात्र, यामध्ये नियमांची अस्पष्टता असल्यामुळे काही मध्यस्थ किंवा दलाल गरीब महिला आणि निपुत्रिक दाम्पत्य यांचं शोषण तर करत नाहीत ना, असा प्रश्न नागपूरच्या या प्रकरणानंतर निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पर्दाफाश होणं गरजेचं आहे.

from home https://ift.tt/2M1Slhk

मराठा आरक्षणासाठी आणखी एका आमदाराचा राजीनामा

<strong>औरंगाबाद :</strong> राज्याचे माजी मंत्री आणि सिल्लोड-सोयगाव विधानसभेचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिला. त्यांनी मुंबईत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली आणि सरकार मराठा समाजासोबतच सर्वांवर अन्याय करत असल्याचं सांगत विधानसभेचे प्रधान सचिव अनंत कळसे यांच्याकडे राजीनामा सोपवला. मराठा आरक्षणासाठी राज्यात सगळीकडे आंदोलन सुरु आहे. राजकीय पक्षांच्याही यासाठी बैठकांवर बैठका सुरु आहेत. राज्यातील आतापर्यंत पाच आमदारांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. अब्दुल सत्तार राजीनामा देणारे सहावे आमदार ठरले आहेत. यापूर्वी काँग्रेसचे भरत फाळके, भाजपचे राहुल आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे, शिवसेनेचे हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी राजीनामे दिले आहेत. या यादीत आता अब्दुल सत्तार यांचाही समावेश झाला आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्व आमदारांची विधानभवनात बैठक झाली. यामध्ये काँग्रेस आमदारांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासमोर तीव्र भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे सर्व आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. <strong>संबंधित बातम्या :</strong> <span style="color: #0000ff;"><strong><a class="homePageStoryTracking" style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/mumbai/raj-thackeray-uddhav-thackeray-oppose-maratha-reservation-claims-narayan-rane-on-abp-majha-katta-568505">राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा</a></strong></span> <span style="color: #0000ff;"><strong><a class="homePageStoryTracking" style="color: #0000ff;" href="https://abpmajha.abplive.in/mumbai/shivsena-mlas-criticize-on-sharad-pawar-and-narayan-rane-in-party-meeting-568526">शरद पवारांकडून आगीत तेल ओतण्याचं काम : शिवसेना आमदार</a></strong></span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://ift.tt/2v1UYJJ"> मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करता येईल का? राज्यभरात सर्व्हे</a></strong></span> <span style="color: #0000ff;"><strong><a style="color: #0000ff;" href="https://ift.tt/2mTENd7"> मराठा आरक्षण : काँग्रेस आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत</a></strong></span>

from home https://ift.tt/2vg4tEz

राज-उद्धव यांचा मराठा आरक्षणाला विरोध, नारायण राणेंचा दावा

<strong>मुंबई</strong><strong>:</strong> राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत, असा थेट आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि भाजप पुरस्कृत खासदार नारायण राणे यांनी केला. केवळ मराठा आरक्षणाच्यावेळीच आर्थिक निकषाचा मुद्दा का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणाबाबत सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी आज एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात आपली मतं मांडली. <strong>राज-उद्धवचा मराठा आरक्षणाला विरोध</strong> सध्या राज आणि उद्धव ठाकरे आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करत आहेत, तर तुम्हाला त्याबाबत काय वाटतं? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले, “राज आणि उद्धव ठाकरे यांचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. त्यामुळेच ते आर्थिक निकषाचा मुद्दा पुढे करत आहेत. केवळ मराठा आरक्षणाची मागणी होत असताना आर्थिक निकष का? शिवसेना –मनसेला मराठा समाजाचे कार्यकर्ते चालतात, पण त्यांना मराठा आरक्षण नको, अशी घणाघाती टीका राणेंनी केली. <strong>तीन महिन्यात मराठा आरक्षण शक्य</strong> मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला किमान तीन महिने लागू शकतात. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल येऊन, विशेष अधिवेशन बोलावून त्यात कायदा संमत करुन मराठा आरक्षण देता येऊ शकतं. त्यासाठी किमान दोन ते तीन महिने लागू शकतात, असं नारायण राणे म्हणाले. <strong>घटना दुरुस्तीची गरज नाही</strong> आरक्षण देण्याचे सर्व अधिकार राज्य सरकारकडे आहेत. त्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची किंवा घटना दुरुस्तीची गरज नाही, असा दावा राणेंनी केला. राज्य सरकारला असलेल्या अधिकारातूनच आरक्षण देता येतं, हे तामिळनाडू सरकारने दाखवलं आहे. त्यांनी ना घटना दुरुस्ती केली ना संसदेची परवानगी मिळवली, असा दाखला राणेंनी दिला. शिवाय मागासवर्ग आयोगाच्या अहवाल कसाही आला, तरी राज्य सरकार आपल्याला अनुकूल भूमिका घेऊ शकतं, असाही दावा त्यांनी केला. <strong>राणे समितीचा अहवाल</strong> काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणासाठी एका समितीची स्थापना केली होती. त्या समितीचे अध्यक्ष नारायण राणे होते. या समितीने राज्यभरातील विविध घटकांशी संपर्क साधून, मतं जाणून घटनेच्या कलम 15 आणि 16 नुसार मराठा आरक्षण दिलं होतं. सध्या मराठा आरक्षणात कोर्टात टिकलं नाही असं म्हटलं जातं. मात्र केतन तिरोडकर यांनी मराठा आरक्षणाविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केल्याने त्याला स्थगिती मिळाली आहे. सरकारने जर वेळोवेळी प्रतिज्ञापत्र सादर केलं असतं, तर कदाचित कोर्टातही हा मुद्दा निकाली निघाला असता, असं राणे म्हणाले.

from home https://ift.tt/2LyHAXY

हृतिक-सुझान पुन्हा एकदा लग्नाची गाठ बांधणार?

<strong>मुंबई :</strong> अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान हे कोणे एके काळी बॉलिवूडमधील सर्वात हॅपनिंग कपल मानलं जात असे. 13 वर्षांच्या संसारानंतर दोघांनी काडीमोड घेतला आणि बॉलिवूडपासून सर्वसामान्य चाहत्यांपर्यंत सर्वच हळहळले. मात्र हृतिक आणि सुझान हे दोघं पुन्हा विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. घटस्फोटानंतरही हृतिक-सुझान अनेक वेळा एकत्र दिसले होते. रेहान, हृदान या दोन मुलांसोबत ते अनेक वेळा परदेशात फिरायलाही गेले. कंगनासोबत झालेल्या वादानंतरही सुझानने हृतिकची पाठराखण केली होती. त्यामुळेच दोघांनी परत यावं, अशा भावना अनेक जण व्यक्त करत असतात. मुलांसाठी पुन्हा एकत्र येण्याचा हृतिक-सुझान यांचा विचार असल्याचं दोघांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. हृतिक-सुझान एकमेकांना दुसरी संधी देण्याविषयी सकारात्मक असल्याचं बोललं जात आहे. दोघंही एकमेकांना अनेक वर्ष ओळखतात, त्यामुळे आपल्या मनातल्या भावना एकमेकांसमोर मांडण्यात दोघं मागेपुढे पाहणार नाही, असं त्यांच्या जवळची माणसं सांगतात. डिसेंबर 2000 मध्ये हृतिक आणि सुझान यांनी बंगळुरुत एका छोटेखानी सोहळ्यात लगीनगाठ बांधली होती. 2006 मध्ये त्यांच्या रेहान आणि 2008 मध्ये हृदान या मुलांचा जन्म झाला. डिसेंबर 2013 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. त्यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये कोर्टाने दोघांना घटस्फोट मंजूर केला.

from home https://ift.tt/2v064Pq

महिलांचा जन्म केवळ पुरुषांना खुश करण्यासाठी नाही : सुप्रीम कोर्ट

<strong>नवी दिल्ली :</strong> महिलांचा जन्म हा केवळ पुरुषांना खुश करण्यासाठी नसल्याचं परखड मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे. मुस्लिम समाजातील खतना प्रथेविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने कान टोचले. दाऊदी बोहरा मुस्लिम धर्मातील खतना ही प्रथा बंद करण्यात यावी, यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. केंद्र सरकारनेही या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी करत धर्माच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा खतना करणं गुन्हा असल्याचं म्हटलं आहे. स्त्रियांचे आयुष्य फक्त लग्न करणं किंवा पतीच्या सुखासाठी नसतं. लग्न आणि संसाराशिवायही महिलांच्या इतर जबाबदाऱ्या असतात. खतनासारख्या अनिष्ट प्रथा महिलांच्या गुप्ततेचा अधिकार उल्लंघन करणाऱ्या आहेत. ही प्रथा लैंगिक संवेदनशीलता आणि आरोग्यासाठीही हानीकारक असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. महिलांच्या खतना प्रथेवर बंदी आणली जावी या मताचं सरकार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीचा खतना केल्यास सात वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आल्याचंही केंद्राने म्हटलं आहे.

from home https://ift.tt/2v149dd

जॉनचा ‘सत्यमेव जयते’ वादात, निर्मात्यांविरोधात तक्रार

<strong>मुंबई :</strong> अभिनेता जॉन अब्राहमची मुख्य भूमिका असणारा ‘सत्यमेव जयते’ हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या सिनेमात शिया मुस्लीम समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपच्या सय्यद अली जाफरी यांनी सिनेमाच्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली. ‘सिनेमात वादग्रस्त दृश्य दाखवण्यात आली आहेत. ज्यातून शिया मुस्लीम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या,’ असा दावा ‘सत्यमेव जयते’चा ट्रेलर पाहिल्यानंतर जाफरी यांनी केला आहे. ही तक्रार हैद्राबादमधील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली. ‘सिनेमाचे निर्माते असलेल्या एमी एंटरटेनमेंट आणि अन्य काही व्यक्तींवर कलम 295 (अ) आणि सिनेमॅटोग्राफ अधिनियमाशी संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, ‘सत्यमेव जयते’चे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनी केलं असून हा सिनेमा 15 ऑगस्टला रिलीज होत आहे. सिनेमात जॉन अब्राहम, मनोज वाजपेयी आणि आयशा शर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.        

from home https://ift.tt/2v1ac1J

मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

<strong>मुंबई :</strong> मुंबईच्या वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प राबवण्यासाठी म्हाडाचा मार्ग मोकळा झाला आहे. टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडसह अन्य कंपन्यांच्या केलेल्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प यापूर्वीच मार्गी लागले आहेत. नायगावमधील प्रकल्प हा एल अँड टी कंपनीला देण्यात आला आहे, तर ना. म. जोशी मार्ग येथील प्रकल्पाचा कार्यादेश शापूरजी पालनजी व एस. डी. कॉर्पोरेशन कंपनी समुहाला देण्यात आला आहे. वरळी बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या आर्थिक निविदा अलिकडेच उघडण्यात आल्या आणि त्यानुसार टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड, कॅपॅसिट इन्फ्रा प्रोजेक्ट्स व सिटिक लिमिटेड कंपनी समुहाची निवड करण्यात आली. मात्र ‘तांत्रिक निकषांची पूर्तता झालेली नसतानाही या कंपनी समूहाची बेकायदेशीरपणे निवड करण्यात आली असल्याने ती रद्द करण्यात यावी’, अशी मागणी करणारी याचिका अरेबियन कन्स्ट्रक्शन कंपनी (लेबनन) व एसीसी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडनं केली होती. त्याविषयी अंतिम सुनावणी झाल्यानंतर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे व न्यायमूर्ती व्ही. एम. देशपांडे यांच्या खंडपीठाने ती फेटाळून लावली. ‘निविदाप्रक्रियेत पात्र ठरण्यासाठी या कंपनी समुहाने यापूर्वी किमान एक इमारत ही 175 मीटर उंचीची आणि दोन इमारती या 70 मीटर उंचीच्या बांधलेल्या असणे आवश्यक आहे. शिवाय त्या सर्व बाबतीत पूर्ण असणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता नसतानाही कॅपॅसिट कंपनी समुहाची म्हाडाने बेकायदा निवड केली आहे’, असा युक्तिवाद अरेबियन कंपनीतर्फे करण्यात आला. म्हाडातर्फे युक्तिवाद करताना राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी या आरोपांचे खंडन केले. ‘तांत्रिक निविदा प्रक्रियेत उंचीची अट ही केवळ बांधकामापुरती असून ओसी व सर्व बाबींची पूर्तता त्यात अभिप्रेत नाही. त्यामुळे कॅपॅसिट कंपनी समुहाने 208 मीटर उंचीची इमारत आणि दोन इमारती किमान 70 मीटर उंचीच्या बांधल्या असण्याच्या अटीची पूर्तता केली आहे. दुसरे म्हणजे तांत्रिक निविदा म्हाडाने गेल्या वर्षीच 28 जुलैला उघड करुन वेबसाईटवर सर्व तपशील उपलब्ध केला होता. असे असतानाही अरेबियन कंपनी समुहाने तब्बल वर्षभराने ही याचिका केली आहे’, असे कुंभकोणी यांनी युक्तिवादात निदर्शनास आणले. त्यामुळे खंडपीठाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत अरेबियन कंपनी समुहाची याचिका फेटाळून लावली.

from home https://ift.tt/2OuY559

भारत अकरा वर्षानंतर इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही फौजा आमनेसामने येणार आहेत. या दोन्ही संघातल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतली पहिली लढाई बर्मिंगहमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवण्यात येईल. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी एक ऑगस्ट (बुधवार) पासून सुरु होणार आहे. गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळेच विराटची टीम इंडिया इंग्लिश भूमीवर मालिका विजयासाठी सज्ज झाली आहे. 2014 नंतर भारतीय संघ पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका खेळणार आहे. या दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत टीम इंडियानं 2-1 अशी बाजी मारली होती. तर वन डेत इंग्लंड संघाची 2-1 अशी सरशी झाली होती. त्यामुळे कसोटी मालिकेच्या निमित्तानं आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी या दोन्ही फौजा आता सज्ज झाल्या आहेत. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंड पाचव्या स्थानावर. पण इंग्लंडची मायदेशातली कामगिरी भारताच्या तुलनेत नेहमच वरचढ राहिलीये. त्यामुळे या दोन्ही संघांमधली पाच कसोटी सामन्यांची मालिका तितक्याच तुंबळपणे लढली जाईल. <strong>जेम्स अँडरसन विरुद्ध विराट कोहली</strong> स्विंगचा बादशाह जेम्स अँडरसन आणि रन मशिन विराट कोहली यांच्यातलं द्वंद्व हे भारत आणि इंग्लंडमधल्या कसोटी मालिकेचं प्रमुख वैशिष्ट्य ठरावं. अँडरसननं आजवर कसोटीत पाच वेळा विराटला तंबूचा रस्ता दाखवलाय. त्यात 2014 च्या इंग्लंड दौऱ्यात त्यानं चार वेळा विराटला बाद केलं होतं. त्यामुळे अँडरसनचा सामना करण्यासाठी विराट यावेळी कशी रणनिती आखतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. <strong>विराटची परदेशातील कामगिरी</strong> 2014 चा इंग्लंड दौरा विराटसाठी निराशाजनक ठरला होता. त्या दौऱ्यात विराटला पाच कसोटीत 13.50 च्या सरासरीनं अवघ्या 134 धावाच करता आल्या होत्या. पण त्यानंतर गेल्या चार वर्षात विराटनं भारताबाहेर सातत्यानं धावांचा रतीब घातलाय. विराटच्या परदेशातल्या कामगिरीवर नजर टाकल्यास त्यानं 34 कसोटीत 45.40 च्या सरासरनं 2633 धावा फटकावल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. मार्च महिन्यातल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातही विराटनं 47.66 च्या सरासरीनं सर्वाधिक 286 धावा फटकावल्या होत्या. विराटचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता इंग्लंडमध्येही कर्णधार आणि फलंदाज या नात्यानं त्यांच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा राहील. <strong>टीम इंडियासमोरील आव्हान</strong> इंग्लंडच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर इंग्लिश आक्रमणाचा सामना करणं हे टीम इंडियासमोरची मोठी कसोटी असेल. अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, बेन स्टोक्स या वेगवान आक्रमणाला थोपवण्यासाठी भारताच्या ताफ्यात कर्णधार कोहलीसह शिखर धवन, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, अजिंक्य रहाणे  आणि दिनेश कार्तिक अशी फलंदाजांची फळी सज्ज आहे. दुखापतीमुळे संघाबाहेर असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराची जागा भरुन काढण्यासाठी इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि अष्टपैलू हार्दिक पंड्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. <strong>इंग्लंडमधील भारताची कामगिरी</strong> इंग्लंडमध्ये भारताची आजवरची कामगिरी पाहता यजमान संघाचं पारडं जड असल्याचं दिसून येतंय. उभय संघांमध्ये आजवर खेळवण्यात आलेल्या 17 कसोटी मालिकांपैकी 13 मालिका इंग्लंडनं जिंकल्या आहेत. तर केवळ 3 मालिकांमध्ये भारताला यश मिळालं आहे. त्यात गेल्या अकरा वर्षात भारताला इंग्लिश भूमीवर एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2007 साली राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतानं शेवटची मालिका जिंकली होती. त्यानंतर 2011 आणि 2014 साली भारताला 4-0 आणि 3-1 असा सपाटून मार खावा लागला होता. त्यामुळे भारतीय क्रिकेटचाहत्यांना आताच्या इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाकडून चांगल्या कामगिरची किंबहुना चौथ्या मालिकाविजयाची अपेक्षा राहील. विराट आणि शिलेदारांनी तशी किमया करुन दाखवली तर तो एक नवा इतिहास ठरावा.

from home https://ift.tt/2M55OoW

मोदींवर रासायनिक हल्ल्याची धमकी, तरुण अटकेत

<strong>मुंबई :</strong> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रासायनिक हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या काशिनाथ गुनाधार मंडल या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली. डी.बी. मार्ग पोलिसांच्या एका विशेष पथकाने मुंबई सेंट्रलमधून मंडलला अटक केली आहे. दिल्लीतील कंट्रोल रुमला शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने नरेंद्र मोदींवर रासायनिक हल्ला करण्याची धमकी दिली होती. ही धमकी समोर येताच संपूर्ण सुरक्षा यंत्रणा कामाला लागली. सुरक्षा यंत्रणांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबर ट्रेस केला असता तो मुंबईत असल्याचं समोर आलं. आता अखेर संबंधिताला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. अटक करण्यात आलेला तरुण काशिनाथ मंडल हा मूळचा झारखंडचा आहे. सध्या तो वाळकेश्वर परिसरात राहत होता. ‘झारखंडमधील एका नक्षलवादी हल्ल्यात माझा मित्र मारला गेला. त्याबाबत मला पंतप्रधानांना भेटायचं होतं,’ असं या तरुणाने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितल्याचं एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे.  

from home https://ift.tt/2LBr6OM

पीक विमा भरण्यासाठी उद्या अखेरचा दिवस

<strong>मुंबई :</strong> पंतप्रधान पीक विमा योजनेची खरीप हंगाम 2018 ची नोंदणी करण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. अर्ज करण्याची मुदत उद्या संपत असल्याने शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, बँक, विमा कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून अधिसूचित पिकांचा विमा हप्ता भरून नोंदणी करण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे अर्ज आपले सरकार सेवा केंद्र आणि विमा कंपन्या 31 जुलै 2018 ला रात्री 12 वाजेपर्यंत पोर्टलवर अपलोड करू शकतात. त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत, व्यापारी आणि जिल्हा बँकांमार्फत शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपला विमा हप्ता रोख/ऑनलाईन/डिमांड ड्रॉफ्टद्वारे 31 जुलै 2018 पर्यंतच बँकेकडे जमा करता येईल. <strong>शेतकऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपन्यांना पाठवण्याच्या अंतिम तारखा</strong> ग्रामिण बँका, व्यावसायिक बँका, खाजगी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 9 ऑगस्ट अंतिम तारीख आहे. प्राथमिक कृषी सहकारी संस्थांकडून जिल्हा सहकारी बँकांकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी अंतिम तारीख 9 ऑगस्ट आहे. जिल्हा सहकारी बँकांकडून विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी 23 ऑगस्ट ही अंतिम तारीख आहे. 31 जुलैनंतर बँकांमार्फत विमा पोर्टलवर शेतकऱ्यांचा विमा तपशील भरता येणार आहे. ही सुविधा फक्त बँक आणि जिल्हा सहकारी बँकांसाठीच उपलब्ध असेल. <strong>पोर्टलवर गावांची नावं मिळत नसतील तर काय?</strong> दरम्यान, पोर्टलवर काही गावांची नावे उपलब्ध होत नसतील, पण राज्य शासनाने त्या गावांचे महसूल मंडळ अधिसूचित केलेली असतील तर अशा गावांतील शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकांनी स्वीकारावा आणि वर नमूद केलेल्या तारखांनुसार विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावा, असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. कर्जदार शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकांनी विमा हप्ता 31 जुलै 2018 रोजीच त्यांच्या खात्यातून कपात करून घ्यावा. प्रस्ताव अपलोड करण्याचे काम 23 जुलै 2018 च्या शासन निर्णयातील तारखांप्रमाणे करता येईल. यासंबंधित सर्व सूचना कृषी विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आहेत.

from home https://ift.tt/2LAGavN

कुरिअर मॅन असल्याचं सांगून 70 वर्षीय वृद्धेला लुटलं

<strong>मुंबई :</strong> कुरिअर मॅन असल्याचं सांगून 70 वर्षीय महिलेला घरात बांधून ठेवून लुटल्याची घटना मीरा रोड परिसरात घडली. या प्रकरणात काशीमिरा स्थानिक गुन्हे शाखेने दोन आरोपींना  अटक केली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी अविनाश कुमार शुक्ला आणि हरिओम शर्मा या दोन जणांना चार दिवसांत गजाआड केलं. तसंच त्यांच्याकडून एकूण दोन लाख 70 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला. अविनाश कुमार शुक्ला आणि हरिओम शर्मा हे दोघे 23 जुलैला गौरव व्हॅल या हाय प्रोफाईल सोसायटीमधील ऑर्किड बिल्डिंगमध्ये कुरिअर मॅन बनून दाखल झाले.  घरात 70 वर्षीय पुष्पा शुक्ला या एकट्याच होत्या. शुक्ला यांनी कुरिअर घेण्यासाठी दार उघडलं आणि दोघे जण घरात शिरले. दोघांनी पुष्पा यांना चाकूचा धाक दाखवला, तसंच त्यांचे हात पाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली. त्यानंतर घरातील सोन्या चांदीचे दागिने, घड्याळ आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 35 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. पुष्पा शुक्ला यांचा मुलगा विक्रम शुक्ला यांनी काशीमिरा पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.     --

from home https://ift.tt/2v0gdM5

VIDEO : पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा धपाटा

<strong>नवी दिल्ली </strong><strong>: </strong>भाजप खासदार पाया पडण्यासाठी गेले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवार धपाटा मारला आणि पाय न पडण्यास सांगितले. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. <strong>नेमकं काय झालं</strong><strong>? </strong> संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील इटावाचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरे हे मोदींच्या पाया पडण्यासाठी वाकले. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/07/31115147/modi-1.jpg"><img class="aligncenter wp-image-568748 size-full" src="https://ift.tt/2mWTrjD" alt="" width="383" height="581" /></a> त्यावेळी पंतप्रधान मोदींनी खासदार अशोक कुमार दोहरे यांनी थांबवलं आणि पाय धरु नका, असं बजावलं. शिवाय, पाया पडण्यासाठी वाकलेल्या खासदार दोहरे यांच्या पाठीवर पंतप्रधान मोदींना जोराचा धपाटाही मारला. मोदींना दोहरेंच्या पाठीवर मारलेला धपाटा  इतका जोराचा होता की, शेजारी उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट ऐकू आला. त्यामुळे अर्थात एकाचवेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला. <strong>कोण आहेत अशोक कुमार दोहरे</strong><strong>?</strong> अशोक कुमार दोहरे हे उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अशोक कुमार दोहरे यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवलं आहे. <strong>पाहा व्हिडीओ : </strong>   <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"> <p dir="ltr" lang="en">Ashok kumar Dohare MP touches prime minister feet while welcome in meeting today at parliament but PM <a href="https://twitter.com/narendramodi?ref_src=twsrc%5Etfw">@narendramodi</a> said don't touch my feet. <a href="https://t.co/L6vktfSwrR">pic.twitter.com/L6vktfSwrR</a></p> — Vikas Bhadauria ABP (@vikasbha) <a href="https://twitter.com/vikasbha/status/1024158963577839617?ref_src=twsrc%5Etfw">July 31, 2018</a></blockquote>

from home https://ift.tt/2Ancptu

VIDEO : पाया पडायला आलेल्या खासदाराच्या पाठीवर मोदींचा धपाटा

<strong>नवी दिल्ली </strong><strong>: </strong>भाजप खासदार पाया पडण्यासाठी गेले असता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पाठीवार धपाटा मारला आणि पाय न पडण्यास सांगितले. संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला. <strong>नेमकं काय झालं</strong><strong>? </strong> संसदेच्या लायब्ररी बिल्डिंगमध्ये आज भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशातील इटावाचे भाजप खासदार अशोक कुमार दोहरे हे मोदींच्या पाया पडण्यासाठी वाकले. <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/07/31115147/modi-1.jpg"><img class="aligncenter wp-image-568748 size-full" src="https://ift.tt/2mWTrjD" alt="" width="383" height="581" /></a> त्यावेळी पंतप्रधान मोदींनी खासदार अशोक कुमार दोहरे यांनी थांबवलं आणि पाय धरु नका, असं बजावलं. शिवाय, पाया पडण्यासाठी वाकलेल्या खासदार दोहरे यांच्या पाठीवर पंतप्रधान मोदींना जोराचा धपाटाही मारला. मोदींना दोहरेंच्या पाठीवर मारलेला धपाटा  इतका जोराचा होता की, शेजारी उभ्या असलेल्या माध्यम प्रतिनिधींना स्पष्ट ऐकू आला. त्यामुळे अर्थात एकाचवेळी सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे वळल्या आणि हा प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला. <strong>कोण आहेत अशोक कुमार दोहरे</strong><strong>?</strong> अशोक कुमार दोहरे हे उत्तर प्रदेशातील इटावा मतदारसंघातून भाजपचे खासदार आहेत. अशोक कुमार दोहरे यांनी उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्रिपदही भूषवलं आहे. <strong>पाहा व्हिडीओ : </strong>   <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"> <p dir="ltr" lang="en">Ashok kumar Dohare MP touches prime minister feet while welcome in meeting today at parliament but PM <a href="https://twitter.com/narendramodi?ref_src=twsrc%5Etfw">@narendramodi</a> said don't touch my feet. <a href="https://t.co/L6vktfSwrR">pic.twitter.com/L6vktfSwrR</a></p> — Vikas Bhadauria ABP (@vikasbha) <a href="https://twitter.com/vikasbha/status/1024158963577839617?ref_src=twsrc%5Etfw">July 31, 2018</a></blockquote>

from home https://ift.tt/2Ancptu

बीडच्या अभिजीतने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं

<strong>बीड:</strong> मराठा आरक्षण, बेरोजगारी आणि बँकेचं कर्ज यामुळे पुन्हा एका तरुणानं आत्महत्या केली आहे.  बीड जिल्ह्यातल्या विडा गावात अभिजीत देशमुख नावाच्या तरुणाने घराजवळच्या झाडाला गळफास लावून घेतला.  त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत मराठा आरक्षण, बँकेचं कर्ज आणि बेरोजगारी या बाबींचा उल्लेख आहे. 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं विज्ञान शाखेतून MSC चं शिक्षण घेतलं होतं. मात्र नोकरी नसल्यामुळे तो अस्वस्थ होता. केज पोलीस ठाण्यात या घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.  नोकरी नाही आणि पैसा नसल्यामुळे व्यवसायही करता येत नाही, असं काही दिवसांपासून तो मित्रांशी बोलत होता, अशी माहिती आहे. <strong>मराठा आरक्षणासाठी पाचवी आत्महत्या</strong> मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही पाचवी आत्महत्या आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात 22 जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती. त्यानंतर 24 जुलैला औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केल. उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला. मग 29 जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे  या 42 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सोमवारी 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी <a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/aurangabad-man-commits-suicide-for-maratha-reservation-writes-fb-post-568387">औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर </a>उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती. आज 31 जुलैला बीडमध्ये 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. <strong>संबंधित बातम्या </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/aurangabad-man-commits-suicide-for-maratha-reservation-writes-fb-post-568387">मराठा आरक्षणासाठी आत्महत्या, फेसबुक पोस्ट लिहून रेल्वेसमोर उडी</a>  </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/maratha-kranti-morcha-maharashtra-band-who-was-kakasaheb-shinde-566073">मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?</a>  </strong> <strong><a href="https://abpmajha.abplive.in/maharashtra/maratha-kranti-morcha-funeral-on-kakasaheb-shinde-conflict-between-mp-chandrakant-khaire-maratha-morcha-workers-566128">काकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मोर्चेकऱ्यांनी चंद्रकांत खैरेंना हाकललं</a> </strong> <div class="story_tags"></div>

from home https://ift.tt/2KdIvHs

ब्रेकफास्ट न्यूज : आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ, खगोलप्रेमींसाठी अनोखी संधी

एक खगोलशास्त्रीय दृष्ट्या दुर्मिळ घटना आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. कारण  आज मंगळ ग्रह पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ असणार आहे. त्यामुळं तो सर्वांना पाहता येणार आहे. आज मंगळग्रह पृथ्वीपासून ५ कोटी ७५ लाख किलोमीटर अंतरावर असणार आहे. एरव्ही तो पृथ्वीपासून तब्बल ४० कोटी १० लाख किलोमीटरवर असतो. मात्र आता मंगळ जवळ आल्यानं निरभ्र आकाशात तो ठळकपणे पाहता येईल.

from home https://ift.tt/2LQY7Wn

'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये सचित पाटीलचा डबल रोल!

<strong>मुंबई :</strong> कलर्स मराठीवरील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच खुलासे होताना दिसत आहेत. आता मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला असून, कश्यप नांदे कोण आहे ? त्याचा राधाशी खरच काही संबंध होता किंवा आहे का ? असा प्रश्न होते. आता लवकरच प्रेक्षकांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत. मालिकेमध्ये कश्यप नांदेची एन्ट्री झाली असून ही भूमिका सचित पाटीलच साकारत आहे. म्हणजे सचित पाटील डबल रोल साकारणार आहे. या भूमिकेमध्ये सचित एका वेगळ्या रुपात आणि वेगळ्या ढंगात दिसत आहे. कश्यप नांदे आणि प्रेम यांच्या दिसण्यात बरेच साम्य आहे. त्यामुळे कश्यपला समोर बघून राधाला खूप मोठा धक्का बसला. सचित पाटील आयुष्यामध्ये पहिल्यांदाच डबल रोल करत आहे त्यावर बोलताना तो म्हणाला, “राधा प्रेम रंगी रंगली मालिकेने आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी आता दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यप नांदेची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच डबल रोल साकारत आहे. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. आता मला डबल रोल करण्याची संधी या मालिकेमुळे मिळत आहे. अप्रतिमरित्या मालिकेचे लिखाण होत आहे. कश्यप नांदे ही भूमिका प्रेम देशमुखच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. कश्यप आणि प्रेममध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचे साम्य नाही. कश्यप हा अतिशय रावडी, मवाली असा माणूस आहे. कश्यप नांदे काही महिन्यामध्ये मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात काळजी नाही. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे. आता कश्यप नांदे आणि राधा एकत्र येतील, पण पुढे राधाचे काय होईल ? हे बघण्यासारखे असणार आहे. कश्यपचा लूक खूपच वेगळा आहे. लूक वेगळा दिसण्यासाठी कश्यपची वेशभूषा वेगळी आहे आणि वेगळ्या रंगाच्या लेन्स देण्यात आल्या आहेत. अशा दोन वेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण नक्कीच आव्हान असणार आहे. पण मी आशा करतो की, कश्यप नांदे ही भूमिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” <a href="https://static.abplive.in/wp-content/uploads/sites/4/2018/07/31054754/Sachit-Patil-2.jpg"><img class="alignnone wp-image-568731 size-full" src="https://ift.tt/2v3zAUy" alt="" width="596" height="609" /></a> राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता की, देवयानी आणि दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले. राधा मेली नसून ती जिवंत आहे, तिच्या पोटात प्रेमचं मूल वाढत आहे, राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका इस्पितळामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती अशा अनेक गोष्टी समोर आल्या. जसाजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत पण राधा अजूनही भेटली नाही ती कुठे आहे याची माहिती अजूनही मिळाली नाही. परंतु या सगळ्यामागे दीपिका आणि देवयानी आहे हे मात्र प्रेमला कळून चुकले. आता कश्यप नांदेच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार ? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणते नवे वळण मिळणार ? देवयानी कश्यपला हाती घेऊन कोणते नवे कारस्थान रचणार? हे पुढील काही एपिसोडमध्ये पाहायल मिळेल.

from home https://ift.tt/2Kbdhkw

व्हायरल चेक : काय आहे साईबाबांच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

सध्या हा फोटो व्हॉट्सअपसह फेसबूकवर व्हायरल होतोय.. २८ जुलैला म्हणजेच चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी चंद्रामध्ये साईंचं दर्शन झालं असा दावा फोटोसोबतच्या मेसेजमध्ये करण्यात येतोय.. अनेक साईभक्त हा मेसेज सगळ्या ग्रुपवर पाठवताना दिसताहेत.. साईंचं हे दर्शन दुर्लभ मानलं जातं आहे.. साईंच्या या फोटोमागंचं व्हायरल सत्य आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला

from home https://ift.tt/2KdJLdJ

ब्रेकफास्ट न्यूज : महाराष्ट्राची शान वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांच्या यशोगाथा

सुनीता आणि आनंद गानू या लेखक दाम्पत्यानं परदेशी स्थायिक झालेल्या मराठी यशोगाथा पुस्तकातून मांडणायचा निर्णय घेतला. आणि त्यानुसार ग्रंथाली प्रकाशनने गर्जे मराठी ची इंग्रजी आवृत्ती प्रकाशित केली. आणि आता गर्जे मराठी या इंग्रजी पुस्तकाची दुसरी आवृत्ती आणि आणखी काही नव्या यशोगाथांसह मराठी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. 

from home https://ift.tt/2v4Gqch

बर्थडे स्पेशल : कियारा अडवाणीचं हटके सेलिब्रेशन



from home https://ift.tt/2KdJKqb

कॅन्सरच्या उपचारासाठी 22 घरांमध्ये चोरी, आरोपी अटक

<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> कॅन्सरच्या उपचारासाठी पैसे जमवण्यासाठी एका व्यक्तीने चोरीचा मार्ग स्वीकारल्याचे प्रकरण समोर आलं आहे. सलीम शेख असं या चोराचं नाव आहे. सलीमने दादरमध्ये 22 घरांमध्ये चोरी केल्याचं उघड झालं आहे.</p> <p style="text-align: justify;">सलीम उस्मानाबादचा रहिवासी असून तो फुप्फुसांच्या कॅन्सरने पीडित आहे. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी सलीमने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेटमध्ये चोरी केली होती. याठिकाणी सलीमने जवळपास 11 लाख रुपयांवर डल्ला मारला होता. मात्र सलीमची ही चोरी यशस्वी होऊ शकली नाही. अर्धायु इंडस्ट्रिअल इस्टेट येथे सलीमची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.</p> <p style="text-align: justify;">सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी सलीमचा शोध सुरू केला. त्यावेळी सलीम उस्मानाबादचा रहिवासी असल्याचं पोलिसांना कळालं. सलीमला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याचं उस्मानाबादचं घर गाठलं. सलीम घरी नसल्याने पोलिसांनी त्याच्या पत्नीकडे सलीमबाबत चौकशी केली. सलीमच्या पत्नीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून सलीमला अटक केली.</p> <p style="text-align: justify;">अटक झाल्यानंतर पोलिसांच्या चौकशीदरम्यान आपल्याला कॅन्सर असल्याची माहिती सलीमने दिली. आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याने कॅन्सरच्या उपचारासाठी सलीमला पैशांची गरज होती. त्यामुळे पैसे जमवण्यासाठी चोरीचा मार्ग स्वीकारल्याची कबूली सलीमने दिली.</p>

from home https://ift.tt/2mZpwre

नागपूर : अंगारकी चतुर्थीनिमित्त टेकडी मंदिरात गणपतीची आरती

अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यातल्या सर्व गणेशमंदीरात रात्रीपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे. नागपूरचे प्रसिद्ध ग्रामदैवत आणि विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक असा मान असलेल्या टेकडी गणपती मंदिरातही पहाटे आरती पार पडली. पाहूया टेकडी गणपतीची आरती

from home https://ift.tt/2AqRAx5

Sessions announces new 'religious liberty task force'

Attorney General Jeff Sessions on Monday announced the Department of Justice's creation of a "religious liberty task force" to "help the department fully implement our religious guidance."


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2NTTV5E

Car bomb kills at least 10 in Philippines

At least 10 people were killed when militants linked to the Abu Sayyaf terror group struck a military checkpoint with a car bomb in the southern Philippines Tuesday, officials said.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2M18bc7

More than 1,000 people have already downloaded plans to 3-D print an AR-15

They're not supposed to be able to get them until later this week, but 1,000 people have already downloaded plans for 3-D printable guns, Pennsylvania's attorney general says.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2vk06bo

'Guardians of the Galaxy' cast wants ousted director James Gunn reinstated

The "Guardians of the Galaxy" cast has issued an open letter in support of ousted director James Gunn.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2NSAABN

Mueller can't afford to lose the Manafort trial

The trial of Paul Manafort, the first resulting from Robert Mueller's Russia probe, presents challenges to both the prosecution and defense, says Shan Wu.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2Ar95NW

WaPo: New indicators show North Korea potentially working on missiles

New indicators, including satellite images, show that North Korea could be in the midst of building new missiles, the Washington Post reported Monday, citing officials familiar with the intelligence.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2NY3uR6

Carr Fire in California is so hot it's creating its own weather system

The Carr Fire raging in Northern California is so large and hot that it is actually creating its own localized weather system with variable strong winds, making it difficult for experts to predict which way the blaze will spread.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2vfQY7G

Manafort drops appeal of civil case against Mueller

Former Trump campaign chairman Paul Manafort on Monday gave up his effort to challenge special counsel Robert Mueller in civil court.


from CNN.com - RSS Channel https://ift.tt/2OtiHdX