Tuesday, January 22, 2019

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली तिघांची हत्या

पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील भामरागड येथे तीन ग्रामस्थांची निघृण हत्या केली. भामरागडमधील कोसफुंडी फाट्याजवळ तीन ग्रामस्थांचे मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघड झाली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी तिघांची नावं आहेत.

from The Maharashtratimes http://bit.ly/2WaJVtu

No comments:

Post a Comment