पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील भामरागड येथे तीन ग्रामस्थांची निघृण हत्या केली. भामरागडमधील कोसफुंडी फाट्याजवळ तीन ग्रामस्थांचे मृतदेह आढळल्यानंतर ही घटना उघड झाली. मालू दोगे मडावी, कन्ना रैनू मडावी आणि लालसू मासा कुडयेटी अशी तिघांची नावं आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2WaJVtu
No comments:
Post a Comment