अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांना उद्देशून टीकात्मक पोस्ट टाकणारे दिग्दर्शक सचिन कुंडलकर हे आता नव्या वादात सापडले आहेत. यवतमाळमध्ये होणाऱ्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर टीका करताना कुंडलकर यांनी 'यवतमाळ कुठं आहे हेच मला माहीत नाही', असं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यावर टीकेची झोड उठल्यानंतर ही पोस्ट त्यांनी काढून टाकली आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2sjgfwS
No comments:
Post a Comment