पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० वर्ल्डकपचा महासंग्राम होणार आहे. क्रिकेटच्या या रणमैदानात भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांची 'लढाई' अनुभवता येईल, अशी आशा बाळगून असलेल्या दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांची आयसीसीनं घोर निराशा केली आहे. हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटांत खेळणार आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2RWv33B
No comments:
Post a Comment