'आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशात आतापर्यंत खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली जात होती. सामान्य वर्गातील गरिबांना आरक्षण देण्यासाठी हे सरकार दलित, आदिवासी आणि ओबीसींच्या कोट्यातून काढून घेणार असा प्रचार केला गेला. मात्र, गरीब सवर्णांना १० टक्क्याचं अतिरिक्त आरक्षण देण्याचा निर्णय घेत आम्ही खोटा प्रचार करणाऱ्यांना चपराक लगावली आहे', अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.
from The Maharashtratimes http://bit.ly/2sjfVOG
No comments:
Post a Comment