Tuesday, January 22, 2019

VIDEO | पोलिसांचे खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांकडून तिघांची हत्या | गडचिरोली | एबीपी माझा

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी तिघांची निर्घृण हत्या केली आहे. पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरुन नक्षलवाद्यांनी हे कृत्य केलं आहे. भामरागड तालुक्यातील कसनासुर गावाजवळ तीन ग्रामस्थांचे मृतदेह आढळून आले.

from home http://bit.ly/2FQNteS

No comments:

Post a Comment