लीची या फळाचे अतिरिक्त सेवन केल्यामुळे बिहारमध्ये लहान मुलांच्या प्रकृतीला धोका व त्यातून मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावरही लिची हे फळ खाऊ नये, अशी चर्चा सुरू झाली. या फळाच्या सेवनामुळे ग्लुकोजची पातळी कमी होते त्यातून मधुमेह नियंत्रित होतो, असेही चुकीचे संदेश व्हायरल झाले आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2IAsa2j
No comments:
Post a Comment