कारागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रभक्तिपर निबंध स्पर्धेतील विजेत्या कैद्यांनी बक्षिसाची रक्कम स्वत:ला न ठेवता पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना देऊन आदर्श वस्तूपाठ निर्माण केला आहे. तळोजा कारागृहातील कैद्यांनी हा निर्णय घेतला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2WDOCzm
No comments:
Post a Comment