वायू चक्रीवादळाने अरबी समुद्रातील मान्सूनचा प्रवास रोखल्याने देशभर पाऊसचिंता गडद झाली आहे. २२ जूनपर्यंत देशाच्या ८४ टक्के भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. भारतातील ९१पैकी सुमारे ७१ धरणे व जलसाठ्यांनीही तळ गाठला असून, ११ जलस्रोत कोरडेठाक पडले आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2RuP2TD
No comments:
Post a Comment