मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आतापर्यंत २९ पूल धोकादायक असल्याचे आढळून आले असून, त्यापैकी आठ पाडण्यात आले, तर १२ पुलांचा वापर पूर्ण बंद करण्यात आला आहे. उर्वरीत नऊ पूल तातडीने बंद करण्यात येणार आहेत. उर्वरीत पूलही पूर्णपणे पाडण्यात येणार असून, या सर्व २९ ठिकाणी नवे पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2XrmlsT
No comments:
Post a Comment