गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहरात अर्धा ते पाऊण तास दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार सरींमुळे फेरीवाल्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.
from The Maharashtratimes http://bit.ly/2IyNjtn
No comments:
Post a Comment