Thursday, October 24, 2019

...म्हणून सत्ताधाऱ्यांना मिळाला राज्यातील जनतेचा कौल!

विधानसभा निवडणुकीच्या निकालातील आकडेवारीवरून राज्यात पुन्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार येईल हे स्पष्ट होत आहे. आगामी पाच वर्षांत राज्य दुष्काळमुक्त करणार, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, एक कोटी रोजगारनिर्मिती, घरगुती विजेचा ३०० युनिटपर्यंतचा वापर ३० टक्क्यांनी कमी तसेच १० रुपयांत सकस आहार आणि विविध पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईसह राज्याचा जलदगतीने विकास यांसारखे युतीने प्रचारात मांडलेले मुद्दे नागरिकांना भावल्याने राज्यात पुन्हा युतीला सरकार स्थापनेसाठी कौल दिला असावा असे दिसते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानेही युतीची मते वाढवल्याचे दिसते.

from The Maharashtratimes https://ift.tt/2PevT9n

No comments:

Post a Comment