वृत्तसंस्था, नवी दिल्ली 'नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी डाव्या विचाराकडे झुकलेले आहेत,' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. 'हे कट्टरतावादी द्वेषाने आंधळे झाले असून, त्यांना व्यावसायिक म्हणजे काय याची कल्पना नाही,' अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/33Q8nmW
No comments:
Post a Comment