राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान पार पडले असून, सरासरी ६०.४६ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सन २०१४च्या तुलनेत यावेळी मुंबई शहर तसेच ठाणे जिल्ह्यासह राज्यभरात मतटक्का घसरला असून, मुंबई उपनगरांमध्ये मात्र मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले. मतदानोत्तर चाचण्यांनी भाजप-शिवसेना युतीचीच पुन्हा सत्ता येणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने आता उत्सुकता आहे ती गुरुवारी, २४ ऑक्टोबर रोजी जाहीर होणाऱ्या निकालाची.
from The Maharashtratimes https://ift.tt/2MyQHGW
No comments:
Post a Comment