Saturday, October 5, 2019

वृक्ष कत्तलीनंतर आरेतील भातशेतीही नष्ट होणार

वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मिळाल्यापासून मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन वृक्ष छाटणीसाठी तयारीत होते. आरे कार डेपो विरोधातील अर्जदारांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास वृक्ष छाटणीस सुरुवात झाली. मात्र जन आंदोलन सुरू झाल्यामुळे काम थांबले. पोलिसांनी आंदोलकांची नाकाबंदी केल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास पुन्हा वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्यास सुरूवात झाली. दरम्यान, आरेतील आदिवासी पाड्यांचे स्थलांतर करण्यात येणार असून यावेळी त्यांची भातशेतीही नष्ट होणार आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/335oz3n

No comments:

Post a Comment