मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्या, तरीही सर्वसामान्यांच्या आरोग्याचे प्रश्न बिकट झाले आहेत. पालिकेने संसर्गजन्य तसेच असंसर्गजन्य आजारांसाठी केलेल्या सर्वेक्षणामध्ये टीबी, कॅन्सर तसेच कुष्ठरोगासारख्या आजारांच्या रुग्णांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले आहे. २३ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या कालावधीमध्ये केलेल्या या सर्वेक्षणामध्ये, ५ हजार ३४२ जणांमध्ये टीबी झाल्याची लक्षणे आढळली आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2pEfTCC
No comments:
Post a Comment