अकोला शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवात मनाजोगी प्रसिद्धी न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला. इतकंच नव्हे तर त्यांनी दूषित पाणी देऊन आणि धूर करून पत्रकारांचे स्वागत करण्याचा निषेधार्ह प्रकार त्यांनी केला.
from The Maharashtratimes http://bit.ly/2R46dyo
No comments:
Post a Comment