देशाच्या आर्थिक राजधानीचा सांस्कृतिक, ऐतिहासिक, औद्योगिक शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी रेल्वे मंडळाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक आणि मुंबई-बडोदा मार्गावरील वेग वाढवण्यासाठी पुढील आठवड्यापासून मेमू गाडीची चाचणी घेण्यात येणार आहे. ती यशस्वी झाल्यानंतर वंदे भारत एक्स्प्रेसच्या धर्तीवर डब्यांची निर्मिती करून मेमू गाड्या सुरू करण्यात येतील.
from The Maharashtratimes http://bit.ly/2QOgJq9
No comments:
Post a Comment