लोकांच्या जगण्यामरण्याच्या खऱ्या प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी धार्मिक उन्माद वाढविण्याचे काम लोकसभा निवडणुकीत केले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा निकाल काय लागला हे प्रथम डोक्यातून काढून टाका. आपल्याला विधानसभा निवडणुकांना पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे...
from The Maharashtratimes http://bit.ly/2MnjMa2
No comments:
Post a Comment