उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या नागपूरकरांना शनिवारी सायंकाळी आलेल्या पावसाने उकाड्यापासून दिलासा दिला असतानाच गत २४ तासांत उपराजधानीत विविध ठिकाणी नऊ जणांचे मृतदेह आढळून आले. सर्वांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपराजधानीत आठवडाभरात उष्माघाताच्या बळींची संख्या ४३ वर गेली आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2HPojxE
No comments:
Post a Comment