'स्वाइन फ्लू' या विषाणूजन्य आजाराचा फैलाव वेगाने वाढत असून, राज्यात जानेवारी ते मे या अवघ्या पाच महिन्यांत १५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी नाशिकमध्ये सर्वाधिक ३४, तर पुण्यात २१ जणांचा 'स्वाइन फ्लू'ने बळी घेतला आहे, तर नगर जिल्ह्यात १४, कोल्हापुरात ९ आणि मुंबईत पाच जणांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे.
from The Maharashtratimes http://bit.ly/2Y1Vbc9
No comments:
Post a Comment