पावसाळा तोंडावर असतानाच मुंबई महापालिका आणि रेल्वेचे शहरातील अनेक उड्डाणपूल सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतुकीसाठी पूर्ण किंवा अंशत: बंद करण्यात आले आहेत. पावसाळ्यातील वाहतूक सेवेचा दरवर्षीचा अनुभव पाहता यंदा पूलबंदीमुळे नागरिकांचे अधिकच हाल होणार आहेत.
from The Maharashtratimes http://bit.ly/2KosvGr
No comments:
Post a Comment