देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबद्दल माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त केली आहे. 'मानवनिर्मित संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. या सर्व परिस्थितीला मोदी सरकार जबाबदार आहे,' अशी टीका करतानाच 'या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी राजकीय हाडवैर बाजूला ठेवून विचारी माणसांपर्यंत सरकारने जावे,' अशी विनंतीही मनमोहनसिंग यांनी केंद्र सरकारला केली आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/30RrJHg
No comments:
Post a Comment