प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुमारे २५ जागी अल्पशा मताधिक्याने पडले आहेत. लोकसभेप्रमाणेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही वंचितचा फटका महाआघाडीच्या उमेदवारांना बसला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2BNcaW8
No comments:
Post a Comment