पाकिस्तानच्या निवडणुकीत मोठा विजय मिळाल्यानंतर 'पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ'चे प्रमुख इम्रान खान यांनी परराष्ट्र धोरणाविषयी आपलं मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे. भारतासोबत चांगले संबंध असायला हवे असे, इम्रान यांनी म्हटलं असलं तरी चीन, इराण आणि सौदी अरब हे पाकिस्तानचे 'खास' मित्र असणार आहेत, असे स्पष्ट संकेत त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2NOsji2
No comments:
Post a Comment