रूळ ओलांडताना होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना अंशत: यशस्वी ठरत आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात चर्चगेटसह कुर्ला, बोरिवली, वसई रोड या रेल्वे स्थानकांतील अपघाती मृत्यूंत कमालीची घट झाली आहे. तथापि, मुंबई लोकलवर 'शून्य मृत्यू' हे लक्ष्य गाठण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला अद्याप बराच पल्ला गाठावा लागणार आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2L19sS2
No comments:
Post a Comment