दोन दशकांपूर्वी एचआयव्हीबद्दल सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये भीती होती. लाज, संकोच आणि सामाजिक बहिष्कृतीच्या भीतीने निदान चाचण्यांसाठीही पुढाकार घेतला जात नव्हता. मात्र या आजाराबद्दल सातत्याने केल्या जात असलेल्या जनजागृतीमुळे एचआयव्हीचा संसर्ग कमी झाला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/33wCbo9
No comments:
Post a Comment