'आमच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केलेले असूनही पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत नाही,' असा आरोप करत पंचराम रिठाडिया यांनी आत्महत्या केल्याच्या चेंबूर ठक्कर बाप्पा कॉलनीतील प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कुर्ला नेहरू नगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांना तसेच मुंबई पोलिस आयुक्तांना नुकतीच नोटीस जारी केली आहे. तसेच यासंदर्भात २ डिसेंबरपर्यंत उत्तर मागितले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Dwv3xw
No comments:
Post a Comment