'राज्यातील जनतेने महायुतीला बहुमत दिलेले असताना शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार बनवत आहे. नव्या सरकारला आपल्या शुभेच्छा असतील. मात्र, भिन्न विचारसरणीच्या तीन पक्षांचे नवीन सरकार हे तीनचाकी रिक्षासारखे आहे. ऑटोरिक्षा तीन चाकांवर धावते. परंतु तीनही चाके वेगवेगळ्या बाजूला धावायला लागल्यावर जे होते, तीच अवस्था या सरकारची होईल. तीन चाकांचे सरकार चालणार नाही. हे सरकार स्वत:च्याच ओझ्याखाली दबेल', असे भाकीत काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/34pYPQi
No comments:
Post a Comment