शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष परस्परभिन्न विचारांचे असल्याने ते राज्यात स्थिर सरकार कसे चालवतील, असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मात्र, भाजपला सत्तेपासून दूर ठेवत सरकार स्थापण्याची त्यांची खेळी यशस्वी झाल्याने या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा एकमेकांवरचा विश्वास दुणावला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2KXZbWP
No comments:
Post a Comment