राज्यातील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपूनछपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी, असा सवाल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केला.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Y1m3Kv
No comments:
Post a Comment