डहाणू तालुक्यातील माटगाव या गावाच्या शिवारात २५ गाईंचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकाच ठिकाणी एव्हढ्या मोठ्या प्रमाणात गुरांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. ही गुरे एखाद्याच्या शेतात गवत-चारा खात असावी आणि त्याने कीटकनाशक फवारल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता असल्याने याप्रकरणी शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/34t11H1
No comments:
Post a Comment