अवकाळी पावसामुळे संकटात आलेला कांदा लवकरच प्रति किलो १५० रुपयांवर पोहोचण्याची शक्यता बाजारात व्यक्त होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याची आवक निम्म्याहून कमी झाली आहे. यामुळे अनेक बाजारांतील दर १०० रु. पार झाले असून, ते आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.
from The Maharashtratimes https://ift.tt/2OunDBv
No comments:
Post a Comment