अजित पवार हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कसे आणि कुणी समजावायचे, हा राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठा पेच होता. मात्र, या पेचातून पक्षाला सोडविण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल पुढे आणि त्यांनी बाजी पलटवून दाखवली.
from The Maharashtratimes https://ift.tt/37PQ1pg
No comments:
Post a Comment