'देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना 'मातोश्री'बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते का,' असा प्रश्न विचारून राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'गेली पंचवीस वर्षे भाजपने उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली. शिवसेनेला दुय्यम दर्जाची वागणूक दिली, लहान भाऊ म्हणून वागवले. त्यामुळेच सेना युतीतून बाहेर पडली,' असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.
from The Maharashtratimes https://ift.tt/355GJTo
No comments:
Post a Comment