'यंदा हिवाळ्यात थंडी वाजणार की नाही?'अशा विचारात असलेले नागपूरकर शुक्रवारी सकाळी गारठले होते, तिकडे ब्रह्मपुरीवासी तर कुडकुडतच उठलेत. गुरुवारी विदर्भाला अवकाळी पावसाने झोडपल्याने हवेत गारवा निर्माण झाला होताच. मध्यरात्री शहराच्या आकाशातील ढगांनी निरोप घेतल्याने आकाश मोकळे झाले आणि अचानक थंडी वाढली.
from The Maharashtratimes https://ift.tt/2QwXYaQ
No comments:
Post a Comment