Saturday, December 28, 2019

देशातील ५४ टक्के पदवीधर नोकरीस अपात्र

देशातील अवघे ४६ टक्के तरुण हे पदवीनंतर नोकरीस पात्र असतात, असा धक्कादायक अहवाल सरकारी यंत्रणा असलेल्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) जाहीर केला आहे. खासगी कंपन्या नेहमीच या मुद्द्यावरून शैक्षणिक यंत्रणांना धारेवर धरत असतात. आता मात्र सरकारी यंत्रणेनेच जाहीर केलेल्या 'इंडिया स्किल्स रिपोर्ट २०१९-२०'मध्ये ही बाब समोर आली आहे. यामुळे खासगी क्षेत्रातील ओरड पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

from The Maharashtratimes https://ift.tt/2MCfQ30

No comments:

Post a Comment