लोकसभा निवडणुकीपासून राज्याच्या निवडणुकीची धामधूम आणि त्यानंतर घडलेल्या सत्ता स्थापनेच्या निरनिराळ्या तऱ्हा, नागरिकत्व कायद्यावरून दोन्ही बाजूंनी निघालेले दमदार मोर्चे, राममंदिराचा सुटलेला तिढा अशा अनेक सामाजिक राजकीय घटनांचे साक्षीदार ठरलेल्या सरत्या वर्षाला सोमवारी मोठ्या उत्साहात निरोप देत नागरिकांनी सन २०२० चे स्वागत केले.
from The Maharashtratimes https://ift.tt/37u9fjh
No comments:
Post a Comment