देवनार पशुवधगृहातील मांसाची वाहतूक करताना, मांसाची 'गुणवत्ता' अबाधित राहण्यासाठी मांसाची वाहतूक तापमान नियंत्रित वाहनातून करणे विक्रेत्यांनाच बंधनकारक असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. मात्र विक्रेत्याने आणलेले मांस हे बोकड वा बकऱ्याचेच असेल का?, असा नवा प्रश्न आता सामान्य ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/39nrMzs
No comments:
Post a Comment