महाराष्ट्रातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीच्या सरकारचा आज, सोमवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून तिन्ही पक्षांचे एकूण ३६ मंत्री शपथ घेणार आहेत. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित झाले असले तरी पक्षांतर्गत खातेवाटपाचा घोळ मात्र रात्री उशिरापर्यंत सुरू होता. दरम्यान, मंत्रिमंडळात अपेक्षित स्थान न मिळाल्याने घटक पक्षांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचे समजते.
from The Maharashtratimes https://ift.tt/2Qtkem5
No comments:
Post a Comment