'आरक्षणाच्या विरोधात आपण आंदोलन करणार असल्याच्या सोशल मीडियात पसरत असलेल्या बातम्या खोट्या आहेत. या विषयाच्या समर्थनार्थ अगर विरोधातही आपण कधी बोललो नाही. मात्र, हा विषय आता संवेदनशील झाल्याने तो सामोपचाराने सोडविणे आवश्यक आहे,' असे सष्टीकरण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PpltAH
No comments:
Post a Comment