'रिझर्व्ह बँक ही देशाच्या अर्थव्यवस्थेची संरक्षक असते. पण विद्यमान राजवटीत रिझर्व्ह बँकेचे झिंगलेले माकड झाले असून त्या माकडाने देशाच्या अर्थव्यवस्थेलाच आग लावली आहे,' अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिझर्व्ह बँक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2PiQ1nA
No comments:
Post a Comment