आजकाल लोक पातळी सोडून वागत आहेत. तेव्हा सोशल मीडियावरून किल्मिष पसरवू नका, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. हा विषय केवळ विचारसरणीपुरता मर्यादित नाही, ते समाजालाही शोभून दिसत नाही, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
from The Maharashtratimes https://ift.tt/2onF9cE
No comments:
Post a Comment