शरद पवार दिल्लीतील राजकारणात व्यग्र असताना महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस एकहाती सांभाळणारे त्यांचे पुतणे अजित पवार यांनी पवार कुटुंबापासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला, याबाबत राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार बसल्यानंतर पहिली अडीच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणार होते, तर दुसऱ्या अडीच वर्षांसाठी त्यांना सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री बनवायचे होते, असा त्यांचा समज झाल्यामुळेच त्यांनी हे बंडाचे निशाण फडकावले.
from The Maharashtratimes https://ift.tt/2OIQ7X0
No comments:
Post a Comment